राज्यात कोरोना वाढत असताना, राजकारणही वाढतंय.. बैठकांमध्ये राजकारण न करण्याचे सल्ले देणारे नेते बाहेर मात्र कोरोनाच्या मुद्द्यावरुन एकमेकांवर जोरदार टीका करतायत. आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर खोचक टिका केलीय. झालं असं की. नालासोपाऱ्यात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे तब्बल सात रुग्णांचा तासाभरात मृत्यू झाला आहे. नालासोपाऱ्यातील विनायक हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. नालासोपाऱ्यात सोमवारी तब्बल 10 रुग्णांचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला.. याच मुद्द्यावरुन अतुल भातखळकरांनी सरकारवर टीका केली. त्यांनी ट्विट केलं की,<br /><br />#lokmat #Atulbhatkalkar #Coronavirus #Tweet #Nalasoparahospital<br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /><br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat